STORYMIRROR

जेव्हा मन...

जेव्हा मन विचाराला सातत्य पुरवत नसेल,त्याला सातत्य देत नसेल,जेव्हा ते अनिर्मित शांततेत असेल ,म्हणजेच कारण व कार्य यांच्याशिवाय असेल,तेव्हाच आणि फक्त तेव्हांच पार्श्वभूमीपासून स्वातंत्र्य प्राप्त होईल .

By prabhakar Patwardhan
 22


More marathi quote from prabhakar Patwardhan
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments