STORYMIRROR

.जेव्हा मन...

.जेव्हा मन स्वतःची संपूर्ण प्रक्रिया समजते तेव्हा ते स्वतःचाच नाश करून घेते.म्हणजेच विचार नष्ट होतो.फक्त तिथेच सृजन असते.ते सृजन आपल्याला आनंदी करते .त्या सृजनशील स्थितीत असणे म्हणजेच परमेश्वराचा वरदहस्त असणे होय .कारण फक्त तिथेच संपूर्ण स्वत:ला विसरणे असते. तिथे मी पासून कुठलीही प्रतिक्रिया नसते .दैनंदिन लैंगिक समस्येला हे काही तरी तात्त्विक उत्तर नाही. फक्त हेच खरे उत्तर आहे .

By prabhakar Patwardhan
 28


More marathi quote from prabhakar Patwardhan
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments