STORYMIRROR

एक शेवटची...

एक शेवटची आशा जेंव्हा संपते तेंव्हा एक तर माणूस पूर्णपणे खचून जातो ज्यातून सावरणे कठिण होतं आणि दुसरं म्हणजे तो वर उठून इतका सक्षम व बिनधास्त होतो ज्याला जगातलं कोणतच दु:ख,संकट तीळमात्र हरवू शकत नाही

By Mita Nanwatkar
 12


More marathi quote from Mita Nanwatkar
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
7 Likes   0 Comments
7 Likes   0 Comments
7 Likes   0 Comments