STORYMIRROR

आयुष्यात...

आयुष्यात स्थैर्य हा केवळ भ्रम आहे. स्थिर राहण्याने फारशी प्रगती होत नाही. जेव्हढी मनात आंदोलने जास्त, चंचलता जास्त, तेवढी विचारांची गती वाढते आणि वेगवेगळ्या घटना घडतात. तुम्ही स्वतः हे नाही केलेत तरी नियती मानवाला कायमच अस्थिरतेच्या अंधकारात गटांगळ्या खायला लावते.

By Pallavi Kulkarni Sukalikar
 271


More marathi quote from Pallavi Kulkarni Sukalikar
20 Likes   0 Comments
29 Likes   0 Comments