Sneha Bawankar
Literary Captain
84
Posts
3
Followers
0
Following

I'm Sneha and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

जब भी अकेली होती हूं तो एक ही सवाल आता हैं क्यों मेरी जिंदगी में अकेला पन सताता हैं विचारधारा

आता लवकर कॉलेज सुरू कर देवा, काय काम करावं घरी समजत नाही आहे. त्या पुस्तकांची खूप गरज वाटत आहे मला. मन शांत आणि जीवन खंबीर वाटायला लागत या पुस्तकांनी. काही गोष्टी पुस्तका सोबत share केल्या जातात कारण व्यक्तींना कळणे अवघड म्हणजेच नाहीसे असते. - विचारधारा ( स्नेहा ).

🎨Made by me🎨 😞अवघड आहे व्यक्तीला समजणे,😞 जीवनात किती काही घडत असत आणि ते आपल्या मानसिकतेला ठेच मारत असते, पण जगाला दाखविण्यासाठी त्याला आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवावं लागते. प्रत्येक व्यक्ती या परिस्थितीतून जात असते, 🥺मग ते मी का नसो !🥺 - विचारधारा ( स्नेहा ).

*🎨Made By Me🎨* 😞व्यक्ती कितीही सर्वांन सोबत राहण्याचा प्रयत्न करेल, तरीही कुठे न कुठे एकटा असते.😞 भावना खूप सुंदर असतात पण अदृश्य असतात, ज्या प्रत्येकाला कळेल असे नाही. आपण आई वडीलांसवे नेहमी आहोत व राहू, पण काही गोष्टी आपल्या स्वतःलाच कराव्या लागणार, अस्तित्व घडवावे लागणार. 😇मनमोकळे होऊन जगू या कारण जिवनात एकटे का नसो पण सुखी राहायचं.😇 - विचारधारा ( स्नेहा )

Love is not a distraction or attraction. Love is the feeling; Who inspire you to do something innovative, Who meet you with your own talent, Who gave you a new name, Who being you a special persone from others. Love doesn't have any definition or meaning, because it is feeling. Love is love, it is not a mistake. !!..... I LOVE YOU.....!! - ✍️Sneha

प्रत्येक दिवस वरदान म्हणून जगा कारण जर त्या दिवशी काही वाईट घडल असेल तर ते तुम्हाला जास्त मोठ वाटणार नाही....... सुंदर आहे तोपण दिवस जिथे त्रास मिळाला कारण याच त्रासामुळे जगण्याची, काहीतरी करण्याची शिकवण मिळाली. - विचारधारा ( स्नेहा ).

जिवनात स्वाभिमानाला ठेच लागली तर व्यक्ती कसा सांभाळेल माहिती नाही...... पण ज्याला नात्याची चिंता असेल त्याला स्वतःच नात प्रिय असते; स्वाभिमानाचा अभिमान झालेला नाही. - विचारधारा ( स्नेहा )

अवघे काही क्षण राहिले असे म्हणायला काही हरकत नाही कारण उद्या काय घडणार याची कुणालाच खात्री नाही...... मग आता विचार कशाचा करता? जगायचं असेल तर मनमोकळे पणाने जगा प्रत्येक क्षणात एक गोड आठवण राहील. - विचारधारा ( स्नेहा )

आपल्या एका चुकीने कधी कधी नकळत कुणाचा विश्वास, कुणाची मैत्री, कुणाच प्रेम......... एकट राहून जात पण हे तर चुकीचे आहे ना कारण आपल्यावर प्रेम करणारे, मित्रा सारखे वागणारे, विश्वास ठेवणारे आपले आई बाबा कधीच आपल्या चुकीमुळे आपल्याला सोडून जात नाही; मग तुम्ही विचार करा, कुणाच प्रेम, कुणाची मैत्री, विश्वास आपल्यावर खरं आहे. - विचारधारा ( स्नेहा )


Feed

Library

Write

Notification
Profile