STORYMIRROR

वृक्षतोड,...

वृक्षतोड, प्रदूषण करत राहिला माणूस त्सुनामी नि भूकंप झाल्यावर रडत राहिला माणूस कधी कळणार त्याला निसर्गाला जपले तर आपण जगणार असतील आपली स्वप्ने ती होणार साकार

By pooja thube
 88


More marathi quote from pooja thube
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments