STORYMIRROR

तू येण्याची...

तू येण्याची आस आधीपासूनच लागते, तू येताच गरमागरम भजी आणि चहाची आठवण होते, तू येताच रंगीबिरंगी छत्रीची हौस पूर्ण करावीशी वाटते, तू येताच कोकणाची आठवण होते, तू येताच प्रेम भरू लागते, तू येताच मातीच्या सुगंधाने मनतन आनंदाने बावरतो, तू येताच घराच्या खिडकीच्या आठवण होते 🏠 पाऊस पाऊस पाऊस.........🌈 पावसाचे बुंद........ 💦🌧️

By Komal Ratnaparkhi
 55


More marathi quote from Komal Ratnaparkhi
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments