“
नवी सुरुवात फक्त उरलेल्या किंवा राहिलेल्या गोष्टींचीच करता येऊ शकते, संपलेल्या गोष्टींची नाही. कारण आयुष्यात ज्या गोष्टी अर्धवट राहिलेल्या आहे त्यांनाच पुन्हा नव्याने सुरुवात करून पूर्ण करता येत. जी गोष्ट आधीच पूर्ण होऊन संपलेली आहे तिची फक्त सुरुवात करता येऊ शकते नवी सुरवात नाही.
”