“
काही आपल्यातलेच आपले , आपल्याला आपलेपणाचा आव आणून काहीच पूर्वसूचना न देता , पूर्ण तयारीनिशी स्वतःहून एखाद्या खाईत लोटतात , तेव्हा त्यांच्याकडून आपण आपले म्हणून आपल्याला वाचवतील ही अपेक्षा करणच मुळात चुकीचंच ठरेल..नाही का ?
हर्षा ज्ञा. गांजरे ( लोहे )..✍️
”