STORYMIRROR

असं म्हणतात...

असं म्हणतात की हासून सारं जग जिंकता येतं परंतु नुसते हासून चालत नाही तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वास याला प्रेम, माया आणि आपुलकी या गोष्टींची साथ असेल तर जगातली कोणतीही व्यक्ती आपल्या इतकी भाग्यवान नसेल

By Govind Gorde
 25


More marathi quote from Govind Gorde
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
2 Likes   0 Comments