आयुष्याच्या प्रवासात वेदनांची दावत होती
मनानेही केलंय मन मोठं सारी दुखः त्यात भरभरून मावत होती....😊
शब्दातून सगळं व्यक्त करता आलं असतं तर अश्रूंची गरज भासली नसती..
सर्वकाही असचं बोलून गेलो असतो तर भावनांची किंमतच उरली नसती...
जे बोलता येत नाही ते घर करून बसतं मनात...
कोणी व्यक्त व्हायला जवळ नसलं की मन भिर भिरायला जातं रानावनात..