माझा जन्म ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या पोई या छोट्याशा निसर्ग संपन्न गावी झाला. लेखनाची सुरुवात झाली ती 1993 पासून. स्वतःच्या साठी लिहिलता लिहीता कधी दुस-या साठी लिहायला लागलो ते कळलंच नाही. वर्तमानपत्रात, मग दिवाळी जेथे वाटेल तेथें कविता, कथा, ललित बंध, चारोळ्या ,लेख, वात्रटिका,सर्व... Read more
Share with friendsNo Quote contents submitted.