भावना शब्दांत बांधता येणं अवघड , पण बांधता आल्या की व्यक्त होणं सोपं होतं ! माझ्या लिखाणातून तुमच्या सुद्धा भावना बोलक्या व्हाव्या हा प्रयत्न !
Share with friendsआठवणींच्या हिरव्यागार झाडाला काही काट्यासारख्या बोचणाऱ्या आठवणी असतात आणि काही कोमल फुलांसारख्या, ज्यांचा गंध जगण्याला नवीन उमेद द्यायचं काम सतत करत असतो.... -प्राची देशपांडे