प्रत्येकाशी आपले विचार जुळत नाहीत,
म्हणून तत्व अन् विचारांशी तडजोड नसावी.
पण प्रत्येकाला प्रत्येकाच्या विचारांचा आदर असावा.
काही प्रश्न अनुत्तरित असतात अस वाटत....
पण ते तेव्हाच जेव्हा आपण त्या प्रश्नाचा बाऊ करतो...
जेव्हा एखाद्या प्रश्नाचं बाऊ होतो तेव्हा ते प्रश्न अवघड होऊन बसतात....
उलट प्रत्येक प्रश्नाला काहीतरी उत्तर असतच असं धरून चाललं तर आपलं लक्ष उत्तराकडे लागतं.