मी भावना शब्दांत मांडणारी एक लेखिका आहे. माझ्या कथा साध्या असतात… पण मनाला खोलवर स्पर्श करणाऱ्या. प्रेम, नातं आणि आयुष्याच्या वास्तवाला मी माझ्या लेखणीतून जिवंत करण्याचा प्रयत्न करते.
सुरुवातीला वाटले होते, शाप आहे हा एकांत, आता उमजले मला, यातच आहे जीवनाचा सिद्धांत गर्दीमध्ये हरवलो ह... सुरुवातीला वाटले होते, शाप आहे हा एकांत, आता उमजले मला, यातच आहे जीवनाचा सिद्धां...