Gauspasha Shaikh
Literary Lieutenant
23
Posts
0
Followers
0
Following

I'm Gauspasha and I love to read StoryMirror contents.

Share with friends

माणसाच्या मनातून ईश्वर काढून टाकल्यावर जी पोकळी निर्माण होते, त्या पोकळीला इतर कोणत्याही घटकाने न भरता त्या पोकळीसह शांततेत जगता आले की तुम्ही मुक्त झालात.

माणसाच्या मनातून ईश्वर काढून टाकल्यावर जी पोकळी निर्माण होते, त्या पोकळीला इतर कोणत्याही घटकाने न भरता त्या पोकळीसह शांततेत जगता आले की तुम्ही मुक्त झालात.

काही लोकांना दुःखाला कवटाळून बसण्याची इतकी सवय असते की, ते दुःख काढून घेतल्याबरोबर त्यांच्या आयुष्यात एक भयाण पोकळी निर्माण होते, आणि ते पुन्हा दुःखी होऊन जातात. @वसीम रजा


Feed

Library

Write

Notification
Profile