None
Share with friends
अवखळ लाटांनी स्वच्छंदी भटकावे आणि सुखद विसावे त्या निर्मळ किनाऱ्यापाशी..पण त्या अवखळ स्वच्छंदी लाटांना कुठे होतं ठाव की, किनाऱ्याशी एकरूप होण्याचा अवधी तो कितीसा विरळ आणि अस्पष्ट असेल,तरीपण न हिरमुसता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात,त्याच किनाऱ्याच्या अंतकरणातील क्षणभंगुर निर्माल्य ओढीपायी,विसावतात घेऊन एक आशेचा नवा किरण,ना दोष त्या किनाऱ्याचा ना त्या लाटांचा,असेल विधिलिखित कदाचित पवित्र सहवासाचा.
अवखळ लाटांनी स्वच्छंदी भटकावे आणि सुखद विसावे त्या निर्मळ किनाऱ्यापाशी..पण त्या अवखळ स्वच्छंदी लाटांना कुठे होतं ठाव की, किनाऱ्याशी एकरूप होण्याचा अवधी तो कितीसा विरळ आणि अस्पष्ट असेल,तरीपण न हिरमुसता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करतात,त्याच किनाऱ्याच्या अंतकरणातील क्षणभंगुर निर्माल्य ओढीपायी,विसावतात घेऊन एक आशेचा नवा किरण,ना दोष त्या किनाऱ्याचा ना त्या लाटांचा,असेल विधिलिखित कदाचित पवित्र सहवासाचा.