"सांज झाली तशी माईच्या मनात कालवा कालव झाली, चारायला गेल्याला वासराची आई अजून कशी नाय परत आली"
-अमोल गणपत लेंडे
"जगायला तेव्हाच खरी मजा येते जेव्हा जगण्याचा खरा अर्थ कळतो!"
आयुष्यात सगळ्याच गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही आणि ज्या गोष्टी विकत घेऊ शकत नाहीत त्या जपल्या म्हणजे आपलं आयुष्य शंभर नंबरी सुखद होत!
अमोल गणपत लेंडे,
९९२२३३८४६२