प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाहi
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब
म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं...
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे "मैत्री"
Better than a thousand days of diligent study is one day with a great teacher.#Thankyouteacher❤️
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत
असतो.. काहींना आपल्या वेदना लपवत