मिळालेली पारितोषिके 1. राष्ट्रीय एकात्मता संवर्धन विचार मंचाचा निबंध स्पर्धेत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 2. फग्र्युसन महाविद्यालयाचे वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक 3. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे निबंध व काव्य वाचन स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 4. महाराष्ट्र... Read more
Share with friendsअसं म्हणतात की हासून सारं जग जिंकता येतं परंतु नुसते हासून चालत नाही तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वास याला प्रेम, माया आणि आपुलकी या गोष्टींची साथ असेल तर जगातली कोणतीही व्यक्ती आपल्या इतकी भाग्यवान नसेल
जे क्षितिजापर्यंत पोहचण्यासाठी धडपड करत असतात त्यांनाच ठेच लागते परंतु ते थकून जात नाहीत अनुभव घेवून पुढे चालत राहतात आणि यशस्वी होतात गोविंद गोरडे (9011179243)