कोरोना महामारीमुळे आपण एका अवास्तव, विचित्र आणि आव्हानात्मक काळात जगत आहोत. मात्र, यामुळे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त आपल्या हातात अन्य काही करण्यासाठी पुरेसा वेळही उपलब्ध झाला आहे.
आताच्या साथरोगाने आपल्याला एक अर्थपूर्ण कृती किंवा छंद जोपासणेदेखील महत्त्वाचे असते याची जाणीव करुन दिली, तसेच उपयुक्त व अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी गाठीशी असलेला वेळ उत्कृष्ट मार्ग असल्याचे दाखवून दिले.
अशीच एक कृती म्हणजे लेखन. लेखन विविध प्रकार आणि विविध उद्देशाने होऊ शकते. चांगली बातमी म्हणजे, प्रत्येकजण लिहायला शिकू शकतो आणि प्रत्येक लेखकाची स्वतःची वेगळी प्रक्रिया असते.
एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आळंदी (डी), पुणे अंतर्गत सुकन्या मंचच्या सहकार्याने स्टोरी मिररने लेखनाच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘वर्डस् कॉम्बॅट’ ही राष्ट्रीय स्तरावरील लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
चला तर मग या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्यातील लेखकाला सर्वांसमोर आणा.
नियम :
लेखन प्रकार :
बक्षिसे :
रचना सादर करण्याचा कालावधी : 25 ऑगस्ट 2020 ते 15 सप्टेंबर 2020
निकाल : ऑक्टोबर 2020
संपर्क:
ईमेल: neha@storymirror.com
फोन नंबर: +91 9372458287
प्रा. अर्चना 8888887519 (एमआयटी एसीएससी)