“
प्रत्येक टप्प्यावर ती समाजाशी लढते,एक स्त्री अस्तित्वाची लढाई आयुष्यभर लढते.
कधी मुलगी,कधी बायको, कधी आई अशी सगळी नाती समर्थपणे सांभाळते,
हो एक स्त्रीच सगळं सांभाळून स्वत्व टिकवते.
आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवांना समर्थपणे तोंड देते,
तरीही ती स्त्री ओठावर हसू आणतं डोळ्यातले पाणी लपवत ती सगळी कर्तव्य पार पाडते.
”