“
*मनातील विचार*
१)काही लोकांसाठी आपण महत्वपूर्ण नसतो.पण हे मनाला लावून न घेता जीवनात पुढे जावे.
२)जीवनात कधीच योग्य वेळ येत नाही .जिथून आपण सुरूवात करू ती योग्य वेळ म्हणावी.
३)कोणी वाहव्वा करो वा कोणी वाईक म्हणो फायदा आपलाच आहे न.वाहव्वा केली तर पुढे जाण्यासाठी हिंमत,बळ मिळते.वाईट म्हटले तर पुढे आपल्यात सुधारणा केली जाते.
४)जीवनातील प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे.कोणाची बरोबरी करायला जावू नये.कोणा
”