“
जसे भक्त प्रल्हादला जाळुन खाक करण्यासाठी होलिका भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीत बसली,मात्र तिला अग्नी देवाचा वरदान असुनही ती त्या आगीत जळुन खाक झाली आणि भक्त प्रल्हाद भगवान विष्णुचे नामस्मरण करत सुखरुप त्या अग्नीतुन बाहेर आला,तसेच आज कालचा जगात आपल्याला राख करण्यासाठी खुप जण तत्पर असतात मात्र जर आपण नेहमी सत्याच्या मार्गावर चाललो आणि नेहमी देवावर विश्वास ठेवला तर आपल्याला कोणीही इजा पोहचवु शकणार नाही.
”