वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात.
वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात.
कोटयवधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणूसकी आणि माणसं कमवावी लागतात.
प्रत्येक दगडात जर देव शोधला असता तर , पायरी कधी बनलीचं नसती . प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली, असती तर जगण्यातली गोडी कधी चाखलिचं नसती .. - मुखवटा ....