dhanashri kaje
Literary Captain
11
Posts
1
Followers
7
Following

hi.. i am writer

Share with friends
Earned badges
See all

आपल्याला लोकांन कडून काय शिकायला मिळत ते महत्वाचं नाही महत्वाचं ते आहे की आपण लोकांना काय देऊ शकतो म्हणून आयुष्य अस जगा की लोकांना ही वाटेल जगावं तर या सारखच आणि तीच प्रेरणा ही ठरेल

घे भरारी तु आकाशी पसरव जरा पंख तुझे उंच उडायचे आहे तुला हाच ध्यास ठेव मनी

पत्रास कारण की... तु नसताना आयुष्यात माझ्या, तुझी येते दिवस रात्र आठवण मला, शब्द होतात मग भाव मनीचे, त्यातुनच उमटतात मग भावना, समोर असतो कोरा कागद, हातात असते लेखणी, मनातल्या भावना करून गोळा, उतरवते मग लेखणीतून साऱ्या.

जीवन सुंदर आहे जीवन भरभरून जग आनंद फुलव आयुष्यात तु लढ, तु जिंक, अडथळे येतील आयुष्यात कर त्यांनाही पार हे दिवस येणार नाही परत म्हणून जग येणारा प्रत्येक दिवस कारण जीवन खुप सुंदर आहे


Feed

Library

Write

Notification
Profile