hi.. i am writer
Share with friendsआपल्याला लोकांन कडून काय शिकायला मिळत ते महत्वाचं नाही महत्वाचं ते आहे की आपण लोकांना काय देऊ शकतो म्हणून आयुष्य अस जगा की लोकांना ही वाटेल जगावं तर या सारखच आणि तीच प्रेरणा ही ठरेल
पत्रास कारण की... तु नसताना आयुष्यात माझ्या, तुझी येते दिवस रात्र आठवण मला, शब्द होतात मग भाव मनीचे, त्यातुनच उमटतात मग भावना, समोर असतो कोरा कागद, हातात असते लेखणी, मनातल्या भावना करून गोळा, उतरवते मग लेखणीतून साऱ्या.