ऊत्तुंग भरारी घेऊया
Share with friendsत्या चार लोकांच्या नजरेत उच्चपदा पायी चांगले ठरण्यासाठी स्वाभिमान गमावणं म्हणजे गुलामगिरीच्या बळी पडणे होय #@शाliniwagh
जिम्मेदारीयां नोकरी की संभालते संभालते अपनो को सवांरने मे नाकाम हो रही हूं पता नही क्यू,पर लगता है तुम करीब हो फिर भी मै तुमसे दूर होती जा रही हूं #@शाliniwagh
खामोशी उसकी खामोशी, तलवार की धार सी, दिल को चीर गई और मै पागल अपने नखरे दिखा के ,उसे जलाती रही अंजाम तो दिखाई दिया, भूल जो मुझसे हुई थी आंखों से आंखं न मिलाई उसने , और वो भूल गये ,हम भी कभी उनके दिल मे बसते थे #@शाliniwagh
भय चुकले जरी मी तरी ,तू समजून घेशील का ? प्रेमाच आपलं नातं दूरावलं तरी प्रेम राहील ना ? भय फक्त एकच मला😔 जिवापाड जपलेले हात, हातातून निसटणार नाहीत ना
तो पाऊस दरवर्षी कोसळतो , मातीला भिजवतो अश्रूंना विरघळतो, जुन्या आठवणींना ताजतवानं करून निघून जातो खोडकर हा पाऊस मनाची वाट मोकळी करून देतो @*शाliniwagh
अंधश्रद्धा रूढी परंपरा खाली ही रोपली जाते, ज्ञानाची वाढ ही खूंटवते. मर्यादेपेक्षा जास्त असलेली श्रद्धा, अन् सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा. #@शाliniwagh