पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात त्यातही बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात..!
माफी मागून छोटं व्हावं पण खोटं बोलून मोठं कधीचं होऊ नये.
कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात.
पराभवाची भीती कुणीच बाळगू नये एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
कोसळले डोंगर कितीही
कडा मजबूत राहून गेला
खचून जावू नको लेकरा
माझा `बाप´ सांगून गेला!
कसली रे copy
अन कसली paste
अशा bad habit
वर मी Time
करत नाही Waste...!
आयुष्य जगताना
नात्यांना फार जपावं लागतं
हे ज्यांना उमगत नाही त्यांना
एकटयानेच जगावं लागतं !
जपून ठेवल्यात मी
ज्या आठवणी काळजात
तस्वीर तुझी
त्या आठवणींच्याही आत !
विसरायचं म्हटले तरी
मला कोण विसरु शकेल
एकवेळ मी नसलो तरी
माझ्या कविता तुम्हाला
आवाज देत राहतील...!