विचार आणि शब्द ह्यांची उत्तम सांगड म्हणजे लिखाण.. "शब्द म्हणजे प्रेम.. प्रेम म्हणजे कविता.. आणि कविता म्हणजे मनातले भाव.."
अंधारमय वाटेवर एकट्याने सुरु झालेला संघर्ष शेवटी नवीन प्रकाशमय वळणावर घेऊन जातो...