Akshay Anant Mhatre
Literary Captain
13
लेखन
2
फोल्लोवेर्स
1
फॉलोविंग

None

मित्रांशी सामायिक करा
Earned badges
See all

बळवंतांच्या ताकदीचे कौतुक तो निर्बळांना कसा तुडवतो यात नसते, त्याच्या अधिकारसत्तेचे कौतुक त्याच्या 'निष्पक्षपातीपणात' असते.

कसंही जीवन जगा, पण 'वय' आणि 'वेळ' यांची योग्य ती काळजी घेतलीच पाहिजे. दोन्हींचा सन्मान केलाच पाहिजे.

जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.

जेव्हा एखाद्या सल्ल्याचा राग येतो तेव्हा तो सल्ला शक्यतो खरा असतो आणि एखादा सल्ला गोड वाटतो तेव्हा तो बहुतांशी खोटा असतो.

" 'सूर्य' आणायचा आहे म्हणून घरातला दिवा विझवायचा नसतो "

'कानाला' आणि 'मनाला' गोड वाटणार्‍या गोष्टी अत्यंत धोकादायक असतात.

" माणसाने कसे 'समुद्रा'सारखे जागवे भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही!"


फीड

लाइब्रेरी

लिहा

सूचना
प्रोफाइल