" मी तर पाणी आहे , हव्या त्या रंगात रंगून जाईल ,, गोड जरी असलो , तरी विष आहे ,, परीक्षा घेशील , तर शेवटी तुझाच जीव जाईल ..."
"व्यसन झालय मला , शब्दांना शब्दांशी जोडण्याचं ,, पाषाणी हृदयावर , भावनांच्या शाईने रेषा ओढण्याचं.."