अनोळखीच जगण निराळचं
जेव्हा तुम्ही शांति नावाच बी लावाल , त्याला सकारात्मकतेच पाणी घालून व सत्कर्म नावाचा प्रकाश द्याल तेव्हा तुम्हाला मन:शांती नावाच खोड मिळेल, त्यावर संयम, आनंद नावाच्या फांदया येतील. अंतिम तुम्हाला प्रेमाची फुले येतील व तुम्ही नशीबवान नावाची फळ चाखाल.