फुले ही एका दिवसाचीच सोबती असतात तरीही आपण त्यांना मनापासून जपतो.तसेच जीवनातील प्रेमळ नाती ही काही वेळच आपल्यासोबत असणार आहेत त्यामुळे त्यांना जीवपलीकडे जपा.. नाती आणखी घट्ट अन् सुंदर होतील....
जीवनाचा प्रवास तुझ्याविना अपुरा आहे.....
पण हे तुला कधीच कळणार नाही हेच कटू
सत्य आहे ....