manasvi poyamkar
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2018,2021 - NOMINEE

727
Posts
658
Followers
0
Following

I'm manasvi and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

आयुष्यात अनेक संधी चालून येतात. आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे. या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे. नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे ?

आयुष्य जगून समजते...स्वपनातून नाही..

तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

आपल्या चांगुलपणाचा फायदा आपल्या शत्रूंना घेवू देवू नका.

असत्य” हे असे कर्ज आहे, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते…!

सत्य” ही अशी एक श्रीमंती आहे की, जी एकदाच गुंतवणूक करून आयुष्यभर उपभोगता येते

आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा.. जग आपोआप सुंदर बनत.

जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो, “कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!


Feed

Library

Write

Notification
Profile