Let the words leave their footprints...
विचार नेहमीच सूक्ष्म असतो.. त्याला पारंब्या फुटल्याशिवाय त्याचा वटवृक्ष होत नाही..
रक्ताचं नातं.नकोसं असलं तरी तोडुनही तुटत नाही मनाचं नातं..वाटेल तेव्हा जोडायचं..वाटेल तेव्हा तोडायच..