एका गोष्टीचा शेवट हा दुसऱ्या गोष्टीची सुरवात असते.
सगळ संपणे हीच खरी सुरवात असते नव्याची.....
एवढी जवळीक नक्कीच नको की, दुसरी सुरवात विरहासाठी व्हावी........
जवळून पहिल की कळतं.....
सुंदर वाटणारं सगळच सुंदर नसतं.....
मुक्तछंदा सारखी आलीस अतीशोक्ती सारखी वागलीस यमक होईल वाटताना विरोधाभास दुरावा झालीस.
शब्दांच्या दुनियेत कवीच्या नशीबी सर्वात मोठे पाप, अर्धी कविता म्हणजे विचारांनी मेंदू ला दिलेला शाप.