Writer..
असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की, नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागतं नाहीं..!
जगण्याची इच्छा संपली की.. मरणाची भीती वाटतं नाही..
वाईट काळात आपल्या माणसांनी आपल्या माणसांना थोडीशी हिंमत आणि थोडीशी किंमत दिली ना की, लोकांच्या आधाराची गरज भासत नाही.