मिळणारी गोष्ट हातातून निसटू लागल्यावर जीवाची घालमेल होते.. मग त्या गोष्टीला जाऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती.
प्रेम अव्यक्त असताना ती व्यक्ती नुसतं दिसणं सुद्धा अलौकिक असतं..
दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती पहिल्यांदा भेटणं, हा अपघात असतो की नियतीचा खेळ? नीटसं सांगता येणार नाहीच!!