None
Share with friends
जुळवून तितकंच घ्या, जितकं जुळवता येईल, उगाच जस सुईचा धागा संपत असतांनां ओढून ताणून शिवत बसण्याचा प्रयत्न व्यर्थच ठरतो.
नातं टिकवण जेवढं आपल्याला महत्वाचं वाटत, तितकंच ते समोरच्यालाही वाटणं महत्वाचं असल पाहिजे. तरच नाती टिकू शकतात..