None
Share with friends
विचारांची सकारात्मकता ही विवेकानेच निर्माण करावी लागते. ही साधित अवस्था आहे. धोरण आखून सुसमायोजनाने तयार होते. बाह्य सौंदर्याने नाही.
आयुष्यभर दुसऱ्याने आखून दिलेल्या मार्गावर जेव्हा चालणे बंद होईल तेव्हाच भारतीय स्त्रिया स्वतंत्र होतील.