Teacher
Share with friendsआयुष्यात दुःख येणं आपल्या हातात नसतं पण त्या दुःखाला कवटाळून न बसता , स्वतःला सावरून त्यातून लवकरात लवकर बाहेर कसं पडता येईल याचा प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. शब्दसंगिनी - सौ.वैशाली साळुंखे
प्रत्येक स्त्री ने वडिलांकडून मिळालेल्या ओळखीचा आदर करावा , पती कडुन मिळालेल्या ओळखीचा मान राखावा आणि स्वतः निर्माण केलेल्या ओळखीचा अभिमान बाळगावा.* ✍🏻 सौ वैशाली साळुंखे रायगड
केला एकच प्रश्न चंद्राला तुझ्यात एवढा नूर कसा ? दाग असुनी तुझ्यावर तू प्रेयसीसाठी मशहुर कसा ? ✍️वैशाली