जनसंख्या विस्फोट
जनसंख्या विस्फोट
हम दो और हमारे दो
राबवावं लागतंय हे धोरण
लोकसंख्येचा वाढता विस्फोट
हेच बनलंय मोठं कारण
मोठ्या मोठ्या कुटुंबात
अन्न पाणी नाही पुरत
ह्यामुळेच निम्मी जनता
बसलीय पोटापाण्यासाठीच झुरत
घरातील सदस्यांच्या विस्तारामुळे
पुरेस शिक्षण मिळत नाही
आजही निम्मी लोकसंख्या
यामुळेच अशिक्षित राही
गरज आहे आता, साऱ्यांनीच
सुखी जीवनाचा मूलमंत्र जाणा
कुटुंबाचे व्यवस्थापन, आता
प्रत्येक घरी अंमलात आणा