Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Potdar

Inspirational

5.0  

Manisha Potdar

Inspirational

वीर विचार

वीर विचार

1 min
13.9K


जेव्हा केले इंग्रजांनी

भारतावर राज्य

तेव्हा स्वातंत्र्यलढा देण्यास

क्रांतीकारक झाले सज्ज ll १ ll

जेव्हा इंग्रजांनी केला

अन्याय आणि अत्याचार

तेव्हा त्या वीरांनी पसरविला

स्वातंत्र्याचा सद् विचार ll २ ll

वीरांनी केला इंग्रजांशी

स्वातंत्र्य संग्राम

त्या वीरांना माझा

कोटी कोटी प्रणाम ll ३ ll

त्यांचे हे बलिदान

वाया नाही गेले

शेवटी इंग्रजाना

जावेच लागले ll ४ ll

आजच्या काळात वाढत आहे

स्वैराचार आणि भ्रष्टाचार

सारे विसरत आहे

त्या वीरांचे सद् विचार ll ५ ll

प्रत्येकाने सेवा करावी

भारतमाते साठी

प्रत्येकाने घ्यावी हाती

सत्कर्माची लाठी ll ६ ll


Rate this content
Log in