म्हणतातच ना माणसाने नेहमी परिस्थिती चे भान राखले पाहिजे.थोरा मोठ्यांचा सल्ला ऐकला पाहिजे.
संदेशरावांनाही मिना आपल्याच घरी यावी अशी तिव्र इच्छा होती पण मिनाचा कल पाहून त्यांनी किरणला दुसरी मुलगी पाहतो असं सांगत ...
एका व्यक्तीला भेटीसाठी वेळेवर वेळ न दिल्याची सल...
खिचडी,नात्यांमधल्या जिव्हाळा.
सल्ला डॉक्टरांचाही असतो. पण काही लोक पथ्ये धुडकावून वाटेल ते खातात आणि नंतर रोग बळावल्यावर डॉक्टरचे काम कठीण करुन ठेवतात...
स्त्रीची सामाजिक अवस्था तेव्हाच बदलेल जेव्हा मुलांना स्त्रीचा आदर करण्याचा संस्कार त्यांच्या मनात रूजवला गेला असेल. एकवे...