वयाची वाढती वर्षें न थांबता वाढत जावी पण चेहऱ्यावरील हास्य मात्र फुलत जाव.. वयाच बंधन आपल्या हसण्यात अनिवार्य नसावच..
कायदे करून प्रश्न सुटत नाहीत. काही गोष्टी मनात असाव्या लागतात. त्याबद्दल प्रेम जिव्हाळा आस्था असेल तरच हे प्रश्न सुटतात.
संतांनी आपल्या वाङ्मयातून ,लेखनातून जनमाणसांना थोर शिकवणूक आणि प्रगल्भ ज्ञान दिले.
आई मुलगी, नाते, दोघीतील अंतर