Sanjay Ronghe
Tragedy
शोधतो एक मी सूर
मिळता मिळेना ताल ।
हरवलेत शब्द सारे
रुसलेत मग गाल ।
ओठाआड लपले बोल
डोळ्यात अश्रूंची ढाल ।
सुचेना काहीच मग
झालेत मनाचे हाल ।
पाणी
हवी श्वासात
जीवन अनमोल
दुरावा
चाहूल उन्हाची
विसर सारे
जीवन अर्थ
स्वप्न मनातले
स्त्री जन्म
तू
कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने कशा अंतरी बोचती यार जखमा, रिते राहिले ना जराही रकाने
वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका वैचारिक आणि नैतिक भूमिका घेणाऱ्या माणसाच्या जीवनातील शोकांतिका
शेतकऱ्याची बिकट अवस्था शेतकऱ्याची बिकट अवस्था
मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण मजुराच्या जीवनातील संघर्षाचे चित्रण
दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी तुम्ही ला... दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा आणि रात्री एका ताटात जेवा... षंढ विरोधक आणि षंढ ...
अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा अत्यंत सुंदर रूपकात्मक लघुकथा
धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका धर्मा पाटील या सामान्य शेतकऱ्यांची झालेली शोकांतिका
मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत मनातल्या गोष्टी अर्धवट राहून गेल्यानंतर वाटणारी खंत
तुझी सुटका झाली असं तू समजू नकोस, तू जोपर्यंत त्यांना माणूस मानत नाही तोपर्यंत त्यांचं दारिद्र्य फ... तुझी सुटका झाली असं तू समजू नकोस, तू जोपर्यंत त्यांना माणूस मानत नाही तोपर्यंत...
वृक्ष लागवडीचा संदेश वृक्ष लागवडीचा संदेश
तेव्हा एक भिकारी माझ्याकडे भाकर मागत असतो... मी त्याला काहीच देत नाही, बघत सुद्धा नाही त्याच्याकडे.... तेव्हा एक भिकारी माझ्याकडे भाकर मागत असतो... मी त्याला काहीच देत नाही, बघत सुद्...
वार्धाक्य वार्धाक्य
एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी एका अल्पभूधारक आणि दुबळ्या शेतकऱ्याची कहाणी
दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी दगडाचा देव, त्याची कैफियत पण भक्तांची गाऱ्हाणी
विरहानंतरची आर्त हाक विरहानंतरची आर्त हाक
पावसाला विनंती पावसाला विनंती
शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका शेती आणि शेतकरी यांची शोकांतिका
केलेला वेळ, गुदमरल्या सारखही होत असेल तरी तू श्वास मिळवतोस रोजची जिंदगानी ही म्हणून दुसर्या दिवस... केलेला वेळ, गुदमरल्या सारखही होत असेल तरी तू श्वास मिळवतोस रोजची जिंदगानी ही म...
बळीराजा म्हणतात मला आता कितीही येऊ दे संकट दुष्काळाला मात देण्यास आता कसली आहे कंबर बळीराजा म्हणतात मला आता कितीही येऊ दे संकट दुष्काळाला मात देण्यास आता कसली आह...
शेती आणि शेतकर्याची व्यथा शेती आणि शेतकर्याची व्यथा